Tuesday 14 August 2012

वाघ्या आणि खंड्याचे भाग्य का उजळणार?




सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा उत्सव पुरवणीतील "वाघ्या आणि खंड्याचे भाग्य कधी उजळणार" हा मराठा द्वेषाने भरलेला लेख वाचला आणि त्याला प्रतिक्रिया देणारा लेख लिहावा वाटला म्हणून हा लेख प्रपंच.लेखाची सुरुवात संजय राऊत निर्जीव पुतळयाच राजकारण केल जातंय आणि हे निषेधार्ह आहे अस म्हणून करतात पण स्वताच वाघ्याला न्याय कधी मिळणार म्हणून निर्जीव पुतळ्याचे राजकारण करतात हे जाणीवपूर्वक विसरतात.मुळात संजय राऊत या नसलेल्या पत्रकाराच दुखन हे आहे कि उत्तर प्रदेशात मायावतींचा पुतळा तोडल्यामुळे उत्तर प्रदेश च्या लोकांनी गोंधळ घातला तसा गोंधळ ह्या वाघ्याचा पुतळा तोडल्यावर का झाला नाही हे आहे.संजय राऊत लेखात असे म्हणतात कि देशात जिवंत माणसाना जाळले जात आहे बेघर केल जात आहे आणि राजकारण्यांना निर्जीव पुतळ्याचा राग आणि लोभ येतोय आता राग हा शब्द संभाजी ब्रिगेड साठी आहे कारण त्यांनी वाघ्याच्या रागापोटी तो पुतळा उध्वस्त केला आणि लोभ हा बाबासाहेब आणि मायावती यांचे पुतळे हटविल्यानंतर बसप नि जो निषेध केला यासाठी राऊत नि वापरला आहे.म्हणजे बसप ने बाबासाहेबांचा पुतळा हटविल्यानंतर जो गोंधळ केला तो संजय राऊत यांना अमान्य आहे त्याचा ते त्यांच्या कायस्थ साहेबांसारखा मार्मिक भाषेत निषेध हि करतात आणि दुसरीकडे वाघ्याचा पुतळा तोडल्यानंतर महाराष्ट्रात दंगा का झाला नाही याची खंत हि व्यक्त करून गांडूळा सारखा दुट्टपीपणा करतात.
दुसरी गोष्ट म्हणजे निर्जीव पुतळयाच राजकारण करू नका असा सल्ला शिवसेनेचे संजय राऊत देतात ज्यांच्या पक्षाने मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची कुणी तरी विटंबना केल्यामुळे खूप मोठी दंगल घडवून आणली होती आणि ज्यांनी बाबरी मस्जिद उध्वस्त करण्यात मोठा हातभार लावला होता.आसामातील हिंसाचारात १०० हून जास्त लोक मारले गेले त्याकडे दुर्लक्ष करून बसप चे खासदार बाबासाहेबांच्या अप्मानाकडे लक्ष देतात ह्याच संजय राऊत यांना फार दुखः होत मग दादू कोंडदेवचा पुतळा हटविल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेने अयशस्वी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही काय कोमात गेला होता का राऊत साहेब?तेव्हा तुम्हाला का दुख झाले नाही?दुसरा मुद्दा ते मांडतात कि काल परवा झालेल्या बोंब स्फोटातील आरोपी कोण हे समजत नाही मग साडे तीनशे वर्षापूर्वीचे दादू चे दाखले खरे कि खोटे हे कसे कळणार?मग राऊत साहेब साडे तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासाबद्दल जर तुम्ही संशय व्यक्त करता तर मग अडीच हजार वर्षापूर्वीच्या रामाचा दाखला देऊन बाबरी मस्जिद कशी पाडता?म्हणजे राऊत साहेब तुम्ही केल कि चमत्कार आणि आम्ही केल कि बलात्कार हि बामणी वृत्ती बदला.इतिहासात कथाबरोबर दंतकथा असतात असे राऊत म्हणतात मुळात इथेच राऊत चूक करतात इतिहास हा कथांचा नसतो तर तो दस्तावेज आणि ऐतिहासिक पुराव्यांचा असतो हे कुणी तरी ह्या नेणत्या पत्रकाराला सांगा.वाघ्याच्या दान्त्काथेने शिवरायांचा कुठे अवमान होतो असा प्रश्नही राऊत पुढे करतात आणि सर्व गोष्टी माहित असून माहित नसण्याच ढोंग करतात मुळात शिवप्रेमींचा विरोध दंतकथेला नसून वाघ्याच्या त्या समाधीला आहे जी मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर जाणीवपूर्वक बसवली आहे.आणि राऊत साहेब आमच्यासाठी शिवराय,भीमराय यांचा अपमान हा कुठल्याही हि गोष्टी हून मोठाच आहे आणि यात जो अडवा येईन त्याला आम्ही शिव आणि भिम्भक्त अडवा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अस्मितेपेक्षा भाकरीची लढाई लढण्याचा सल्ला तुमच्यासारख्या अस्मितेवर मोठे झालेल्या लोकांनी आम्हाला न दिलेलाच बरा.यापूर्वीही तुम्ही दादू कोंडदेव प्रकरणात मराठा बहुजनांच्या अस्मितेशी खेळलात आणि आता हि वाघ्या प्रकरणी मराठ्यांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवत आहात तुमच्या बामणी इतिहासकारांनी आमच्या बहुजन-प्रतिपालक शिवरायांना गो-ब्राम्हण प्रतिपालक बनवले कृपया तुम्ही आता शिवसेनेतील मराठ्यांना वाघ्या-प्रतिपालक बनवून आमच्या मराठ्यांच्या इतिहासावर मुतन्याच पाप करू नका हीच विनंती.जय जिजाऊ....जय शिवराय......
                                                                                    शिवश्री प्रदीप इंगोले

Thursday 9 August 2012

वाघ्याचा लेखाजोखा विचारणारे पत्र.




फेसबुकवरचे इतिहासकार आणि आमचे मित्र संजय सोनवणी यांना वाघ्याचा लेखाजोखा विचारणारे पत्र.



प्रिय संजय सोनवणी,
आपणास आदरपूर्वक जय वाघ्या,
वाघ्या पडल्यापासून आपणास काही प्रश्न विचारावे म्हणतोय पण राहूनच गेल पण आज जरा अतीच झाल म्हणून लिहावाच म्हटलं.१ ऑगस्ट ला सकाळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल्पनिक वाघ्या हटवला आणि आता ब्रिगेड पहिल्यापेक्षा जास्तच प्रसिध्द होणार म्हणून तुमच्या आणि तुमच्या नरकातील कंपूचे पोट दुखू लागले.तुम्ही फेसबुक वर लगेच प्रतिक्रिया दिली कि ब्रिगेड आता मला पण वाघ्या कडे पाठवेन पण संजयजी ब्रिगेड फक्त विदेशी कुत्त्र्याना हटावते देशी कुत्र्यांना नाही तुम्हाला एवढ तरी माहित पाहिजे नाही तर काही नार्कालालेल्या कुत्र्यांची अवस्था आम्ही राम्दासासारखी कधीच केली असती.तुम्ही ती प्रतिक्रिया फारच उतावीळपणे दिली त्यात तुम्ही अस लिहील कि मला मेल्यानंतर जाळू नका,पुरू नका, मला समुद्रात फेकून द्या किमान जलचर तरी मला खातील.संजयजी अहो तुमची डायलौग्बाजी न समजायला बहुजन समाज काय चित्रपट बघत नाही का?आणि समजा जर चुकून अस झाल जरी असत तरी पाण्यात तुमचा मृतदेह टाकायला का तुम्ही पंगतीतली उष्टी पत्रावळ आहात का?किमान आदरणीय नरके सरांनी तरी तुमची समाधी बांधली असती आणि त्यावर वाघ्या बसवण्याचा मान नक्कीच जाणकार साहेबांनी मिळवला असता तसेच काहीजणांनी असापण सुचवलं असत कि वाघ्याचे बांधव जेवा तुम्हाला श्रद्धांजली वाहायला येतील तेव्हा त्यांना टांग वर कारून मुतायला एक खांब पण तिथे बांधायला पाहिजे आणि त्या खांबाला तुम्हाला नेहमी वा क्या बात है! असे म्हणून प्रतिक्रिया देणाऱ्या वाघ्याच्या भावाचे नाव दिले गेले असते.असो हा झाला जर तुमचा वाघ्या झाला असता तर चा प्रसंग पण सदाशिव पेठेतल्या प्रार्थनेने अस काही झाल नाही आणि आज तुम्ही धडधाकट आहात.त्यानंतर तुम्ही स्वताच्याच पाठीवर थाप मारून घेणारे काही वाक्ये ब्लोग वर टाकली कि माझ्या उपोषणामुळे महाराष्ट्रभर माझ्या समर्थनार्थ लाट उसळली आणि तुम्ही तुमचे उपोषण सोडतानाची छायाचित्रे समर्थनाच्या आलेल्या लाटे सहित टाकली अहो सोनवणी तुम्हाला उजळणी तरी येते का हा प्रश्न मला तेव्हा पडला अहो तुमच्या उपोषणाला  पिकून कोंब फुटलेली फक्त ७ टाळके उपस्थित होती तुम्हाला धरून बर का!आणि तुम्ही म्हणता समर्थनाची लाट उसळली खोतार्देपानाच्या अश्या लता उसलावन बर नव्हे बर का सोनावानिजी.त्यानंतर तुम्ही जे काम केल ते काम बघून सोनावानिजी तुम्हाला चित्रपट सृष्टीत कुणीही ललिता पवारची भूमिका देयील अस ते काम होत.भोळ्या धनगर बांधवाना काल्पनिक आणि विदेशी वाघ्याची अस्मिता निर्माण करून ब्रिगेड विरोधात पेटविण्याच काम केल आणि शिवरायांचा अपमान करण्याच सत्र सुरूच ठेवलं दुसर्या दिवशी एक लेख लिहून त्यात आणखी भर घातली त्या लेखात तुम्ही रामटेके नावाच्या जातीयवादी माणसाचे लंगडे समर्थन करण्याच काम केल जो माणूस लेख मध्ये सरळ सरळ तुमचा शिवाजी लिहून शिवरायांना दलितांनी माणू नये असा विघटनकारी  सल्ला देतो त्या नराधमाचा दोष ब्रिगेडला देऊन तुम्ही इतिहासावर टांग वर करायला मोकळे झालात.तुम्ही अस लिहील कि "जर ब्रिगेड चे लोक जिजाऊ आणि शिवराय आमचेच असा आव आणत असतील तर रामटेकेनी तुमचा शिवाजी अस लिहील तर दोष कृतघ्न ब्रिगेडचाच आहे" संजयजी हे म्हणजे अस झाल ढुंगणला ढेकुण चावल्यावर दोष चावणाऱ्या ढेकणाचा नाही तर दिसणाऱ्या ढुंगणचा आहे.आणि कृतघ्न म्हणायला जणू ह्या ढेकणाने शिवरायांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून शिवरायांवर आणि आम्हा मराठ्यांवर उपकार केलेत आणि वादासाठी हे मान्य जरी केले कि ब्रिगेड चे लोक शिवराय मराठ्यांचेच असल्याचा आव आणतात तरी रामटेके जर खरेच फुले शाहू आंबडेकर वाडी आहेत तर त्यांनी तुमचा शिवाजी म्हणन कितपत योग्य आहे?आणि रामटेके सारखे लोक पण बाबासाहेब फक्त त्यांचेच असा आव आणतात म्हणून कुठल्या ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने तुमचे बाबासाहेब अस म्हटलं आहे का?संजयजी पुढे आपण एका लेखात लिहिले आहे कि ब्रिगेडचे सर्वेसार्वो विषारी आणि शिवराळ भाषा वापरतात पण सोनावानिजी खेडेकरनी जातीयवादी ब्राम्हणांच्या विरोधात शिवराळ भाषा वापरणे ह्यापेक्षा मोठा द्रोह आदरणीय आ.ह.सोळुंके सरांच्या बद्दल काहीही कारण नसताना शिवराळ भाषा वापरणे हा नाही का?आणि हा गुन्हा रामटेके बिनधास्त करतात तरीही तुम्ही त्यांना बिलकुल दोष न देता शेपटीत शेपटी घालून फिरता ह्याला आम्ही आमचा अपमान समजावा कि तुमचा व्यापकपणा?त्यावेळेस तुम्हाला साधा निषेध पण का नोंदवाव वाटला नाही?दुसरी गोष्ट तुम्ही खेदेकारांवर ब्राम्हणांच्या स्त्रीयाबद्दल आणि पुरुषांच्या षंढ-पणाबद्दल  टिप्पणी केली म्हणून दोष देता संजयजी स्वत महात्मा फुले म्हणतात कि "ब्राम्हनामध्ये बहु स्त्रिया वांझ,अनुष्ठानी बीज नाही का रे?" आता या वाक्याचा अर्थ काय होतो संजयजी आणि याबद्दल तुमचे आता काय मत आहे जरूर कळवा आता तुम्ही कदाचित असाही म्हणाल कि हा अखंड फुलेंचा नाहीच आहे तर ते म्हणायला पण तुम्हाला सोय नाही कारण महात्मा फुलेंच समग्र वाड्मय तुमच्या द्रोणाचार्य गुरुजीनीच संपादित केल आहे आणि त्यातच हे आहे तेव्हा अस म्हणून तुमच्या द्रोणाचार्याचा अंगठा तोडू नका.तुम्ही लेखात पुढे इतिहासकाराचा बाणा सोडून दुसरीकडेच पान्हा फोडता आणि दान्त्काठेवर इतिहासाची मांडणी करू पाहता आता महाराष्ट्रात जे लोक तुम्हाला ओळखतात ते असे म्हणतात कि संजय सोनवणी फार पिदाडा आहे आता सांगा संजयजी ह्या दंतकथेला आपण खरे मानायचे काय?आणि दंतकथेवरून  इतिहास नाही छानछान गोष्टी लिहिल्या जातात संजयजी.तुम्ही पुढे असाही म्हणता कि ती समाधी सोयराबाई आणि पुतळाबाई ची नाही आणि तसा पुरावा नाही पण वाघ्याची आहे हे सिध्द करणारा पुरावा तरी तुम्ही कुठे देता?तुमच्यात आणि ब्रीग्द मध्ये काही वैयक्तिक वाद असतील त्यामुळे कृपया त्याचा राग आमच्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काढून आम्हाला राग आणून देऊ नका.तुमचे नरके सरांचे बामसेफ आणि ब्रिगेड ह्यांच्याशी काही वितुष्ट आले असेल त्याबद्दल मी तुम्हाला दोष पण देत नाही आणि समर्थन पण करत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही विचारधारा सोडून जातीयवादी विचारसरणीच्या ब्राम्हणांच्या छावणीत जावे म्हणजे उद्या जर तुमच्या भावाचे आणि तुमचे वाद झाले तर संजयजी तुम्ही तुमच्या बापाला बाप म्हणणे सिडून दुसरे कुणाला ती जागा द्याल का याचा विचार करा?तुम्ही ब्रिगेड आणि बामसेफ मध्ये कधीच येऊ नका आणि त्याचं समर्थन पण करू नका पण त्यांच्या रागामुळे माझ्या शिवराय फुले भिम्रायला बदनाम करण्याच महत्पाप केल तर हा बहुजन समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही............जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार...........

                                                                                                 -शिवश्री प्रदीप इंगोले.
                                                                                                    जिजापूर(पुणे).

Friday 3 August 2012

शिवसेनेत मराठ्यांना वाघ्या कुत्र्यापेक्षाही हिणकस स्थान



!!शिवसेनेत मराठ्यांना वाघ्या कुत्र्यापेक्षाही हिणकस स्थान!!


मराठा ह्या शब्दात एवढी प्रचंड ताकद आहे कि मराठा म्हटलं तर समस्त मानव जातीला स्फूर्ती चढते म्हणूनच आचार्य अत्रे नावाच्या हुशार बाम्नाने स्वत बामन असून मराठा नावाचे वृत्तपत्र सुरु केले ह्यात त्याचा सर्वसमावेशपण नसून मराठा नावाच्या शास्त्राचा वापर करून घेणे हा हेतू होता.त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे नावाच्या कायस्थाने मराठ्यांच्या शक्तीकडे बघून शिवसेना काढली.मराठ्यांच्या शिवप्रेमाला गोंजारून मराठ्यांचा वापर प्रबोधनकारांचे चिरंजीव बाल ठाकरे याने सुरु केला.खेड्यातील बहुसंख्य बहुजन समाजाला बाल ठाकरे हा मराठा बहुजन वाटायचा कारण हा बाल ठाकरे स्वताला त्याच्या भाषणात मराठा म्हणवून घ्यायचा.हि मराठा ह्या शब्दाची आणि समूहाची ताकद ओळखून शिवसेनेने मराठ्यांचा वापर करून घेतला.जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर शिवसेनेने बहुलकर नावाच्या बामनाची बाजू घेऊन मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ ह्यांच्या बदनामीला हातभार लावला.शिवसेनेने मराठ्यांची अस्मिता लाथाडण्याची कृती या प्रकरणापासून सुरु केली.पुढे लालमहालातील दादू कोंडदेव नावाच्या शिपायाचे शिल्प मराठ्यांनी आई जिजाऊ आणि बाल शिवबा ह्यांच्या जवळून हटवून जीजौंची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दादू कोंडदेव हा ब्राम्हण होता आणि एका ब्राम्हणाचा पुतळा जरी त्याचे स्थान आणि कार्य नगण्य असले तरी तो हटवला म्हटल्यावर शिवसेनेला आपल्या बापाच्या धुन्गानावर लाथ मारल्यासारखे वाटले म्हणून ह्या हि वेळेस शिवसेनेनी मराठ्यांच्या ह्या कृतीला विरोध करून जिजाऊ शिवराय ह्यांच्या पेक्षा दादू कोंडदेव त्यांना महत्वाचा हे दाखवून मराठ्यांच्या अस्मितेला दुसरा धक्का दिला.तिसरे प्रकरण म्हणजे वाघ्या कुत्र्याचे काल्पनिक शिल्प तिलाकासारख्या जातीयवादी ब्राम्हणाने शिवरायांच्या महाराणीच्या समाधीवर बसविले मराठा सेवा संघ सारख्या समतावादी संघटनेच्या प्रबोधनामुळे मराठ्यांना हा apman खूप वर्षांनी कळला आणि समस्त मराठ्यांनी अशी मागणी लावून धरली कि वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा परत यालाही शिवसेनेने विरोध केला संभाजी ब्रिगेड नावाच्या मराठा बहुजन संघटनेने २ वर्षांनी हा पुतळा हटवला पण भटांची दलाल शिवसनेने इथेही मराठ्यांची अस्मिता लाटेने तुडवून मराठ्यांच्या नाकावर टिच्चून परत वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला.मराठ्यांची अस्मिता salag तिसर्यांदा पायदळी तुडवण्याच काम शिवसेनेने केल इतके दिवस तरी दादू कोंडदेव,श्रीकांत बहुलकर,बाबा पुरंदरे ह्या माणसांसाठी शिवसेनेने मराठ्यांच्या अस्मिता पायदळी तुडविल्या पण आज तर ह्या कायास्थाच्या सेनेनी कहर केला एका काल्पनिक विदेशी कुत्र्यासाठी मराठ्यांच्या महाराणी ची अस्मिता पायदळी तुडवली म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीकोनातून मराठ्यांपेक्षा ब्राम्हणांना तर जवळचे स्थान आहेच पण खरजुल्या कुत्र्यांना पण जवळचे स्थान आहे यानंतरहि शिवसेनेतील मराठ्यांनी बोध घेतला नाही तर ह्याच वाघ्यासारख्या खरजुल्या कुत्र्याची बामणी पिलावळ मराठ्यांच्या अंगावर टांग वर करून मुताल्याशिवाय राहणार नाही.शिवसेनेतील सर्व मराठ्यांनी लक्षात घ्यावे कि शिवसेनेनी पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ नंतर शिवरायांची महाराणी ह्यांची बदनामी केली आता यानंतरचा टप्पा म्हणजे शिवसेनेत काम करणाऱ्या मराठ्यांच्या आय बहिणी हाच असेल आणि सत्तेसाठी स्वताच्या आय बहिणी विकानायची वृत्ती मराठ्यात नाही हे मराठ्यांनी त्या शिवसेनेच्या पदावर लाथ मारून सिध्द करावे अन्यथा पेशावायीतील घटकुंचकी शिवसेनेतील बामणे आणि कायस्थ मराठ्यांच्या स्त्रियांशी खेळल्यावाचून राहणार नाहीत.वेळीच सुधारून छात्राप्तीचे वंशज आहोत हे सिध्द करावे......जय जिजाऊ जय शिवराय.....

                                                                                                  शिवश्री प्रदीप इंगोले

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक हा एका नवोदित लेखकाचा लेख वाचला त्यात जे प्रश्न लेखकाने जाणून बुजून विचारले त्याचे उत्तर एक शिव
इतिहास अभ्यासक मराठा म्हणून देणे कार्त्याव्या वाटले म्हणून हा लेख प्रपंच. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडच्या ४०० कार्यकर्त्यांनी सकाळी ९ ते १० च्या सुमारास शिव सकाळी वाघ्याचा पुतळा फोडला...
आता काही जातीयवादी वृत्तपत्रांनी असा ओरड सुरु केलाय कि धुक्याचा फायदा घेऊन ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा काढला पण त्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे कि जर ब्रिगेड ला हे काम अंधारातच करायचे असते तर त्यांनी रात्रीच हे काम केल असत त्यासाठी सकाळच्या धुक्याची कशाला कशाला वाट बघितली असती?असो विषयांतर सोडून मूळ मुद्द्याकडे येऊ.लेखकाने या लेखात जाणून बुजून काही प्रश्न उपस्थित केले आहेत ज्याची उत्तरे माझ्या माहिती नुसार लेखकाला एक समतावादी कार्यकर्ता म्हटल्यावर चांगलीच माहिती पाहिजे.लेखक असे म्हणतात कि प्रश्न पुतळ्याचा नाही तर तो काढण्याच्या पद्धतीचा आहे.म्हणजे याचा अर्थ लेखकाला पण वाघ्या हे काल्पनिक पात्र आहे हे मान्य आहे.मग जर प्रश्न फक्त काढण्याच्या पद्धतीचा असेल तर मग ह्या कृतीने धनगरांच्या अस्मिता कशा दुखावतील?काही स्वंयघोषित इतिहासकारांचे असे मत आहे कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही वादासाठी हे मान्य करूयात कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही पण ती समाधी दुसर्या कुणीतरी शिवरायांच्या जवळील व्यक्तीचीच आहे एवढ तर स्पष्ट आहे कारण वाघ्या कुत्र्याची तर ती समाधी नाही कारण वाघ्या कुत्रा नावाच्या पत्राचाच जन्म १९३६ पूर्वी झाला नवता पण हि समाधी मात्र फार प्राचीन आहे.जेवा राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंनी रायगडावर जाऊन शिव्सामाधीचा शोध घेतला आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला त्यात महात्मा फुलेंनी वाघ्या कुत्र्याचा साधा नाम निर्देश देखील केला नाही याचा अर्थ एवढाच कि वाघ्या त्या काळीही जन्माला नव्हता आणि शिवसमाधी पुढे असलेली ती समाधी कुण्यातरी शिवरायांच्या जवळील व्यक्ती किंवा महाराणी यांची होती मग अश्या व्यक्तीच्या समाधीवर कुत्रा बसवणे कितपत योग्य आहे?धनगर समाजाची अस्मिता जर फक्त एक काल्पनिक विदेशी कुत्रा हटविल्याने दुखावली जात असेल तर तो विदेशी कुत्रा ज्या मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर बसवला आहे त्या मराठ्यांच्या अस्मिता किती पटीने दुखावल्या जात असतील या गोष्टीचा विचार धनगर समाजाने केला पाहिजे.एक काल्पनिक विदेशी कुत्रा कुणाच्या अस्मितेचा विषयच कसा होऊ शकतो?लेखकाने लिहिलेली भाषा हि नरके व्हाया सोनवणी व्हाया रामटेके व्हाया लेखक हा दुराचा प्रवास करून येते हे स्पष्ट जाणवते.लेखकांनी ब्रिगेडला विरोध केला ह्याचा मला खेद वाटत नाही आणि लेखकाने आंधळे समर्थन करावे ह्या मताचा देखील मी नाही पण ज्यांच्या सांगण्यावरून लेखकांनी हा विरोध केला त्यांची प्रामाणिकता आणि कार्यशैली लेखकाने आधी जाणून घ्यावी.लेखक म्हणतो कि मराठा-धनगर वादाचे कारण नरके-सोनवणी नाहीत पण मराठा-धनगर वादाचे कारण हे दोघेच आहेत.ज्या जाणकारांनी वाघ्या कुत्रा हा धनगरच्या अस्मितेचा विषय बनवला तो ब्रीगेद्नी आंदोलन हाती घेतल्यावरच का बनवला?जर वाघ्या हा धनगर आणि महादेव जाणकारांची अस्मिता होती तर जाणकार याआधी रायगडावर वाघ्याच्या दर्शनासाठी कितीदा गेले ह्याचा विचार समस्त धनगर समाजानी करावा हा सर्व प्रकार धनगर आणि मराठा यांच्यात वाद पेटवण्यासाठी काही सुपारी खोरणी केला आहे त्यांनी ब्रिगेडच्या बदनामीची सुपारी घेतली आहे हेच यातून सिध्द होते.लेखक लेखात ज्या नरके सोनवणी रामटेके यांना निर्दोष ठरवत आहे त्यांचे विचार लेखकांनी नित समजून घ्यावेत.संजय सोनवणीनि आज वाघ्याच्या निषेधार्थ उपोषण केले आणि असे व्यक्तव्य केले कि ब्रिगेडवर बंदी घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सोनावानिनी एकदा जाहीर करावे कि असा कुठला दहशतवाद ब्रिगेडने केला ज्यामुळे त्यावर बंदी घाला अशी मागणी ते करतात.आणि जर त्यांना एवढाच जर दहशतवादी कृत्य आणि दहशतवादी संघटनेचा तिरस्कार येत असेल तर पुण्यात काल झालेल्या बॉम्ब स्फोटामागे हिंदुत्ववादी शक्तीचा हात आहे असे पोलिसांनी सांगितलाय मग उद्या संजय सोनवणी ह्या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी आणा म्हणून उपोषणाला बसणार आहेत का?या त्रय्तील रामटेके नावाच्या महाशयाला मी भेटलो आहे हा माणूस समस्त मराठा समाज आणि शिवराय यांचा देखील द्वेष्ट आहे आणि तो शिवरायांनी महाराणा डावलल व शिवराय मनुस्मृतीचे समर्थक होते अशा मताचा आहे.लेखक एक समतावादी कार्यकर्ता आहे याबद्दल मला संशय नाही पण रामटेके सारख्या व्यक्तीचे हे विचार लेखकाला मान्य आहेत का?दुसरा एक प्रश्न लेखक उपस्थित करतात कि शालिनीताई,शशिकांत पवार ह्या मराठा नेत्यांना मराठा म्हणून सौफ्ट कोर्नेर दिला जातो पण नरके सोनवणी ह्यांना का नाही? तर लेखकाला विनोद अनावृत नावाचा एक बुधिस्त लेखक माहित असेल ह्या लेखकाने शिवरायांच्या द्वेषापोटी शिवरायांवर गरळ ओकणारे लेखन केले आहे तरीही तो बहुजन असल्यामुळे ब्रिगेडने त्याला धारेवर धरले नाही तसेच रुप्राज संघावते ह्यांना पण ब्रिगेड ने बहुजन असल्यामुळे झुकते मापाच दिले ब्रिगेडला वाटले असते तर ह्या दोन्घाचा कधीच सुदर्शन झाला असता पण बहुजन असल्यामुळेच ब्रिगेडने त्यांना सौफ्त कोर्नेर दिले एवढे असूनही लेखक असे विधान करतात कि फक्त मराठ्यानच ब्रिगेड बहुजन म्हणून सौफ्त कोर्नेर देते.लेखक लेखाच्या शेवटी लिहितात कि दादू प्रकरणी १८ पगड जातींनी ब्रिगेडला मदत करून दादू हटविला याचा अर्थ १८ पगड जातीच्या लोकांचा दादुला विरोध होता मग नरके नावाच्या प्राण्याचे दादुला समर्थन होते त्याच नाराकेला लेखक निर्दोष कसे ठरवतात.
लेखक फक्त मराठ्यांकादुनच समाजास्याची अपेक्षा कशी करू शकतात जर धनगर समाजाने वाघ्याचा सविस्तर अभ्यास न करता कुण्या न जाणकाराच्या म्हणण्यानुसार वाघ्या कुत्र्याला जर अस्मितेचा विषय बनविला तर या महाराष्ट्रात फार मोठी दंगल घडू शकते आणि सुपारी बहाद्दरान हेच हवे आहे.कुत्र्याला अस्मिता बनवून धनगर समाजाला भादाकावानार्यानी हे पण लक्षात घ्यावे कि अस्मित मराठ्यांना पण असते आणि मराठे शिवरायांच्या बाबतीत बदनामी कधीच सहन करू शकणार नाहीत.आता सत्य तपासून समाजास्या दाखवण्याची गरज आहे जर धनगर समाजाने आक्रमकतेची भाषा केली तर पुढील परिणामांना मराठ्यांना दोष देण्याचा काम कुणी करू नये एवढीच जिजाऊ चरणी प्रार्थना......जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार